Pomegranate: हिवाळ्यात जरूर खा डाळिंब, होतील जबरदस्त फायदे

  78

मुंबई: डाळिंब(Pomegranate) फळाला गुणांचा खजिना म्हटले जाते. हे खाण्यासाठी चांगले लागतेच मात्र त्यासोबतच त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते आणि ते निरोगी राहते.


डाळिंबामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा -६ फॅटी ॲसिड हे पोषक घटक असतात, ज्यामुळे ते एक सुपरफूड बनते.


गर्भवती महिलांना डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. यामधील अँटिऑक्सिडेंट प्लेसेंटाचे संरक्षण करतात आणि मुलाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात.


ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी डाळिंब हा चांगला पर्याय आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.


हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही डाळिंब खूप उपयुक्त आहे. त्यात अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीएथेरोजेनिक गुणधर्म आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला प्लेक कमी करण्यास मदत करतात.


डाळिंबात(Pomegranate) व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी