२५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNLचा रिचार्ज प्लान, ४५ दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा,कॉलिंग

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल( BSNL) एकामागोमाग एक नवे धमाके करत आहे. जुलै महिन्यानंतर कंपनीने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या यादीत अनेक शानदार प्लान सादर केले आहेत. यातच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणारा शानदार प्लान सादर केला आहे.



२५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी


जिओ, एअरटेल आणि व्हीआय आपल्या छोट्या रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना केवळ २८ दिवसांची व्हॅलिडिटी देते. तर बीएसएनएल २५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरता तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑफर ठरू शकते.



२४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान


बीएसएनएलकडून नुकतेच ग्राहकांसाठी २४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्त ऑफर देत आहेत. या प्लानमध्ये ४५ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. फ्री कॉलिंगसह तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात.


बीएसएनएलच्या(BSNL) या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळते. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर एंटरनेटमेंट करू शकता. या प्लानमध्ये भरपूर अनलिमिटेड दिला जातो. मात्र २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएसचा स्पीड मिळेल.

Comments
Add Comment

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे

Chief Minister Devendra Fadnavis : नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक नागपूर व मुंबईतील दोन

Chandrashekhar Bawankule : शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वीर जवान आणि अधिकारी

Minister Uday Samant : सिडको परिसरातील जलप्रदूषणाची होणार सखोल चौकशी; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन

एमपीसीबीमार्फत सर्व तलावांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे विधान परिषदेत निर्देश मुंबई :

Devendra Fadnavis : संजय दीना पाटलांना योग्य समज द्या;

मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याचा आणि