धनंजय मुंडेंनी कमळ हाती घेतलं असतं तर...- पंकजा मुंडे

बीड:भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भावनात्मक आवाहन केले. तसेच धनंजय मुंडे यांना आमदार बनविण्यासाठी जनतेकडे पाठिंबा मागितला. या सभेत त्यांनी त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं.


पंकजा मुंडेंनी जनतेला आवाहन केलं की, भाजपचं कमळ लक्षात ठेवा आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचं बटण दाबा. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं राजकीय जीवन विरोधात काम करण्यात गेलं, त्यामुळे खूप उर्जा वाया गेली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की देशात अनेक राजकीय परिवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, मात्र आता या निवडणुकीत आपण एक आहोत हा संदेश द्यायला हवा. राजकारणात सन्मानाची लढाई असते; ती पैशाची किंवा सत्तेची नसते.


विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचंड जोर लावून प्रचार करत आहेत. राज्यभरात प्रचाराचा प्रचंड धुरळा उडवला जात आहे. विरोधक
Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा