मुंबई: भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. गकेबहरामध्ये होत असलेल्या या सामन्यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची स्थिती खूप खराब झाली आहे.
हार्दिक पांड्याने ४५ बॉलमध्ये नाबाद ३९ धावा करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाला २० षटकांत ६ विकेट गमावत १२४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जानसे, एंडिले सिमेलाने, गेराल्ड कोएट्जी, नकाबा पीटर आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट गमावली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला सामना ६१ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय टी-२० मालिकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. गेल्या ५ मालिकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…