IND vs SA: भारत वि दक्षिण आफ्रिका आज दुसरा सामना, जाणून संपूर्ण डिटेल्स

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी गकेबेहराच्या सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये आज दुसरा सामना खेळत आहे. टी-२० मालिकेतील हा दुसरा सामना आहे. यासाठी टीम इंडिया तेथे पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागला होता. आता दुसरा सामना त्यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्यादरम्यान आकाशात हलके ढग असू शकतात. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. हवामानही थंड राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार सामान्य तापमान १६ ते २० डिग्री सेल्सियस राहू शकते. दरम्यान, सामन्यावर त्याचा परिणाम होणार नाही.



प्लेईंग इलेव्हनमध्ये होणार बदल?


भारताने आधीच पहिला टी-२० सामना दमदार जिंकला आहे. त्यामुळे दसऱ्या टी-२०मध्ये बदलाची शक्यता फार कमी आहे. सलामीवीर अभिषेक वर्माला पहिल्या सामन्यात काही खास करता आले नाही. दरम्यान संजू सॅमसनसह त्याला सलामीसाठी संधी मिळू शकते. सॅमसनने शतक ठोकले होते.



मैदानाचा रेकॉर्ड


सेंट जॉर्जियाच्या पिचबाबत बोलायचे झाल्यास येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. येथे बाऊन्सही मिळू शकतो. येथे आतापर्यंत ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झालेत. या दरम्यान पहिल्यांदा बॅटिग करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकलेत. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकलेत.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे