कार्तिकीसाठी बिदर-पंढरपूर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड विशेष रेल्वे

सोलापूर: पंढरपूर येथे होणार्‍या कार्तिकी यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने बिदर-पंढरपूर-बिदर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड आणि नांदेड-पंढरपूर-आदीलाबाद अशा तीन विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विविध स्थानकावरून पंढरपूरला जाणार्‍या भक्तांची सोय होणार आहे.कार्तिकी शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपासाचे व्रत करतात. कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे.


दरम्यान विठ्ठल भक्तांची पंढरपूरला जाण्याची सोय व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.बिदर-पंढरपूर ही गाडी बिदर येथून ११ नोव्हेंबरला रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. तर, १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथून रात्री आठ वाजता सुटेल आणि बिदर येथे दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. या गाडीस अनारक्षित १० डबे असतील.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत