रोहितच्या नेतृत्वात खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी...१८ वर्षांनी परततेय ही स्पर्धा

  55

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात परदेशी खेळाडूंना खेळताना आपण साऱ्यांनीच पाहिले आहे. आयपीएलमध्ये ही बाब सामान्य आहे. मात्र जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा अथवा विरा कोहली कर्णधार असेल आणि त्याच्या नेतृत्वात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मेहदी हसन आणि मथीशा पथिराणासारखे खेळाडू खेळताना दिसले. हे काही स्वप्न नाही तर एका प्लानचा भाग आहे. हा प्लान लवकरच सत्यात उतरणार आहे.


आफ्रिकी क्रिकेट असोसिएशनची नुकतीच झालेल्या एजीएममध्ये अफ्रो-आशिया कप पुन्हा करण्याबाबत चर्चा झाली. ही स्पर्धा याआधी २००५ आणि २००७मध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर आफ्रिकेच्या बोर्डाचा हा प्लान काम करत असेल तर लवकरच याची तिसरी आवृत्ती पाहायला मिळू शकते.


क्रिकेट प्रेमींना आफ्रिका-आशिया कपमध्ये आफ्रिकन इलेव्ह आणि आशियाई इलेव्हन यांच्यातील सामना पाहायला मिळेल. आफ्रिकन इलेव्हनम्ये अधिकतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे खेळाडू सामील असतात. तर आशियान इलेव्हनमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचे खेळाडू दिसू शकतात.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी