रोहितच्या नेतृत्वात खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी...१८ वर्षांनी परततेय ही स्पर्धा

  64

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात परदेशी खेळाडूंना खेळताना आपण साऱ्यांनीच पाहिले आहे. आयपीएलमध्ये ही बाब सामान्य आहे. मात्र जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा अथवा विरा कोहली कर्णधार असेल आणि त्याच्या नेतृत्वात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मेहदी हसन आणि मथीशा पथिराणासारखे खेळाडू खेळताना दिसले. हे काही स्वप्न नाही तर एका प्लानचा भाग आहे. हा प्लान लवकरच सत्यात उतरणार आहे.


आफ्रिकी क्रिकेट असोसिएशनची नुकतीच झालेल्या एजीएममध्ये अफ्रो-आशिया कप पुन्हा करण्याबाबत चर्चा झाली. ही स्पर्धा याआधी २००५ आणि २००७मध्ये आयोजित करण्यात आली आहे. जर आफ्रिकेच्या बोर्डाचा हा प्लान काम करत असेल तर लवकरच याची तिसरी आवृत्ती पाहायला मिळू शकते.


क्रिकेट प्रेमींना आफ्रिका-आशिया कपमध्ये आफ्रिकन इलेव्ह आणि आशियाई इलेव्हन यांच्यातील सामना पाहायला मिळेल. आफ्रिकन इलेव्हनम्ये अधिकतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे खेळाडू सामील असतात. तर आशियान इलेव्हनमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचे खेळाडू दिसू शकतात.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र