IPL 2025च्या लिलावांच्या तारखांची घोषणा, २४-२५ नोव्हेंबरला सौदी अरेबियात होणार लिलाव

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL 2025)साठीच्या खेळाडूंच्या मेगा लिलावाच्या तारखांची घोषणा झाली आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर २०२४ला सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये लिलाव केला जाईल. जेद्दाच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये लिलाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येतून १० मिनिटांच्या अंतरावर स्थित हॉटेल शांगरीलामध्ये खेळाडू आणि इतर लोकांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


आयपीएलच्या ऑथॉरिटीकडून सांगण्यात आले आहे की त्यांची संचालन टीम व्हिसा आणि लॉजिस्टिक्स आवश्यकतांसाठी सर्व खेळाडू आणि इतर स्टाफच्या संपर्कात राहतील.

१० फ्रेंचायझी खर्च करू शकणार ६४१.५ कोटी


या वर्षीचा लिलाव मोठा आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंह सारखे भारताचे हाय प्रोफाईल स्टार सामील आहेत. १० फ्रेंचायजीकडून एकूण मिळून २०४ स्लॉट खर्च करण्यासाठी साधारण ६४१.५ कोटी रूपये असतील. या २०४ स्लॉटमध्ये ७० परदेशी खेळाडूंसाठी निर्धारित आहे. आतापर्यंत १० फ्रेंचायझीने ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे. यांचा एकूण खर्च ५५८.५ कोटी रूपये आहे.

Comments
Add Comment

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने