IPL 2025च्या लिलावांच्या तारखांची घोषणा, २४-२५ नोव्हेंबरला सौदी अरेबियात होणार लिलाव

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL 2025)साठीच्या खेळाडूंच्या मेगा लिलावाच्या तारखांची घोषणा झाली आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर २०२४ला सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये लिलाव केला जाईल. जेद्दाच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये लिलाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येतून १० मिनिटांच्या अंतरावर स्थित हॉटेल शांगरीलामध्ये खेळाडू आणि इतर लोकांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


आयपीएलच्या ऑथॉरिटीकडून सांगण्यात आले आहे की त्यांची संचालन टीम व्हिसा आणि लॉजिस्टिक्स आवश्यकतांसाठी सर्व खेळाडू आणि इतर स्टाफच्या संपर्कात राहतील.

१० फ्रेंचायझी खर्च करू शकणार ६४१.५ कोटी


या वर्षीचा लिलाव मोठा आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंह सारखे भारताचे हाय प्रोफाईल स्टार सामील आहेत. १० फ्रेंचायजीकडून एकूण मिळून २०४ स्लॉट खर्च करण्यासाठी साधारण ६४१.५ कोटी रूपये असतील. या २०४ स्लॉटमध्ये ७० परदेशी खेळाडूंसाठी निर्धारित आहे. आतापर्यंत १० फ्रेंचायझीने ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे. यांचा एकूण खर्च ५५८.५ कोटी रूपये आहे.

Comments
Add Comment

घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका

T20 World Cup 2026 : चालू स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी नवीन कर्णधारावर ?

मुंबई : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड

जाएंट किलर संघ भारताच्या वाट्याला...

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर 'सुपर-८' फेरीकडे लागली आहे. भारतीय

भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२०

शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव

R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या