Vastu Tips: घरात तुळशीचे रोप लावणे शुभ की अशुभ?

  113

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जात.विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात तुळशीच्या रोपाचा वापर केला जातो. हिंदू धर्म मानणाऱ्या अनेक लोकांच्या घरात तुळशीचे रोप असते. वास्तुशास्त्रात तुळशीचे रो घरात लावण्याबाबत बरंच काही सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी, वैभव आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो.

घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मकतेचे वातावरण राहते. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे अतिशय गरजेचे असते.

कधीही तुळशीचे रोप हे मोकळ्या जागेत लावले पाहिजे. यामुळे सूर्याची किरणे त्याला मिळतील. यामुळे तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य जागा हे घराचे मुख्य दार अथवा अंगण असते.

घरात एकापेक्षा अधिक तुळशीची रोपे असल्यास त्यांच्या संख्यांवर लक्ष द्या.

नेहमी विषम संख्या म्हणजेच १, ३, ५ अशी रोपे असावीत.

तुळशीच्या रोपांना कधीही रविवारी आणि एकादशीच्या दिवशी स्पर्श करू नये.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णूंसाठी उपवास करते. यामुळे रविवारी रोपाला स्पर्श करू नये.
Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील