Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार RCBचा कर्णधार!

नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) ची तयारी सुरु असून त्यासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. अशातच अनेक खेळाडूंसह काही संघाचे कर्णधारही बदलणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी आरसीबी (RCB) टीमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.


तीन हंगामांपूर्वी आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार (RCB Captain) असलेला विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाच वर्तवला आहे. त्यानुसार कोहलीने पुन्हा बंगळुरूचे कर्णधार बनण्याचे ठरवले आहे. परंतु हे पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावानंतरच निश्चित होणार आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात