Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार RCBचा कर्णधार!

नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) ची तयारी सुरु असून त्यासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. अशातच अनेक खेळाडूंसह काही संघाचे कर्णधारही बदलणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी आरसीबी (RCB) टीमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.


तीन हंगामांपूर्वी आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार (RCB Captain) असलेला विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाच वर्तवला आहे. त्यानुसार कोहलीने पुन्हा बंगळुरूचे कर्णधार बनण्याचे ठरवले आहे. परंतु हे पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावानंतरच निश्चित होणार आहे.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय

आजचा दिवस पीएम मोदींसाठी खास महत्वाचा! 'त्या' शपथविधीला २५ वर्षे पूर्ण

देशाला 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प; जुना फोटो केला शेअर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर २४

मिताली राज आणि रवी कल्पनाच्या नावांच्या स्टॅण्डचे अनावरण

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था): येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या

दिल्लीत गोळीबाराचा थरार, नेपाळच्या चोराचा दिल्लीत एन्काउंटर

नवी दिल्ली : नेपाळचा कुख्यात चोर भीम बहादुर जोरा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दक्षिण

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

नवी दिल्ली : भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर’ क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी