नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) ची तयारी सुरु असून त्यासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. अशातच अनेक खेळाडूंसह काही संघाचे कर्णधारही बदलणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी आरसीबी (RCB) टीमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
तीन हंगामांपूर्वी आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार (RCB Captain) असलेला विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाच वर्तवला आहे. त्यानुसार कोहलीने पुन्हा बंगळुरूचे कर्णधार बनण्याचे ठरवले आहे. परंतु हे पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावानंतरच निश्चित होणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…