दिवाळीला कोणत्या प्रकारची मिठाई खरेदी करावी, या गोष्टींवर ठेवा लक्ष

  171

मुंबई: दिवाळीतील प्रसिद्ध मिठायांमध्ये गुलाबजामुन, जिलेबी, हलवा, रसगुल्ला, करंजी, पायसम तसेच शाही तुकडा यांचा समावेश आहे. तुम्ही साखरेने बनलेल्या मिठाईंऐवजी खजूर, गुळापासून बनवलेल्या नैसर्गिक गोडव्याची मिठाई ट्राय करू शकता. मिठाई खरेदी करताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की मिठाई दिसायला ताजी असल्यास मात्र त्याचा वास येत असेल तर ती चुकूनही घेऊ नका. जेव्हा मिठाई तुम्ही स्टोर करता तेव्हा एअरटाईट डब्यांमध्ये ठेवा.


बाजारात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नकली मिठाई विकल्या जातात. दुकानांमध्ये रंगीबेरंगी तसेच स्वादिष्ट मिठाईंची रास रचलेली असते. मात्र वाढलेली मागणी पाहता भेसळयुक्त मिठाईंचा धंदाही जोरात सुरू असतो. त्यामुळे बाजारातून मिठाई खरेदी करताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.



भेसळयुक्त मिठाईंपासून राहा दूर


बाजारात तुम्ही मिठाई खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई दिसतील. सुंदर दिसणाऱ्या या मिठाईंपासून दूर राहिलेलेच बरे. कारण अशा प्रकारच्या मिठाई खाल्ल्याने अॅलर्जी, किडनीचे आजार तसेच श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. यामुळे सणांची मजा कमी होईल.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे