दिवाळीला कोणत्या प्रकारची मिठाई खरेदी करावी, या गोष्टींवर ठेवा लक्ष

  148

मुंबई: दिवाळीतील प्रसिद्ध मिठायांमध्ये गुलाबजामुन, जिलेबी, हलवा, रसगुल्ला, करंजी, पायसम तसेच शाही तुकडा यांचा समावेश आहे. तुम्ही साखरेने बनलेल्या मिठाईंऐवजी खजूर, गुळापासून बनवलेल्या नैसर्गिक गोडव्याची मिठाई ट्राय करू शकता. मिठाई खरेदी करताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की मिठाई दिसायला ताजी असल्यास मात्र त्याचा वास येत असेल तर ती चुकूनही घेऊ नका. जेव्हा मिठाई तुम्ही स्टोर करता तेव्हा एअरटाईट डब्यांमध्ये ठेवा.


बाजारात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नकली मिठाई विकल्या जातात. दुकानांमध्ये रंगीबेरंगी तसेच स्वादिष्ट मिठाईंची रास रचलेली असते. मात्र वाढलेली मागणी पाहता भेसळयुक्त मिठाईंचा धंदाही जोरात सुरू असतो. त्यामुळे बाजारातून मिठाई खरेदी करताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.



भेसळयुक्त मिठाईंपासून राहा दूर


बाजारात तुम्ही मिठाई खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई दिसतील. सुंदर दिसणाऱ्या या मिठाईंपासून दूर राहिलेलेच बरे. कारण अशा प्रकारच्या मिठाई खाल्ल्याने अॅलर्जी, किडनीचे आजार तसेच श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. यामुळे सणांची मजा कमी होईल.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी