दिवाळीला कोणत्या प्रकारची मिठाई खरेदी करावी, या गोष्टींवर ठेवा लक्ष

मुंबई: दिवाळीतील प्रसिद्ध मिठायांमध्ये गुलाबजामुन, जिलेबी, हलवा, रसगुल्ला, करंजी, पायसम तसेच शाही तुकडा यांचा समावेश आहे. तुम्ही साखरेने बनलेल्या मिठाईंऐवजी खजूर, गुळापासून बनवलेल्या नैसर्गिक गोडव्याची मिठाई ट्राय करू शकता. मिठाई खरेदी करताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की मिठाई दिसायला ताजी असल्यास मात्र त्याचा वास येत असेल तर ती चुकूनही घेऊ नका. जेव्हा मिठाई तुम्ही स्टोर करता तेव्हा एअरटाईट डब्यांमध्ये ठेवा.


बाजारात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नकली मिठाई विकल्या जातात. दुकानांमध्ये रंगीबेरंगी तसेच स्वादिष्ट मिठाईंची रास रचलेली असते. मात्र वाढलेली मागणी पाहता भेसळयुक्त मिठाईंचा धंदाही जोरात सुरू असतो. त्यामुळे बाजारातून मिठाई खरेदी करताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.



भेसळयुक्त मिठाईंपासून राहा दूर


बाजारात तुम्ही मिठाई खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई दिसतील. सुंदर दिसणाऱ्या या मिठाईंपासून दूर राहिलेलेच बरे. कारण अशा प्रकारच्या मिठाई खाल्ल्याने अॅलर्जी, किडनीचे आजार तसेच श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. यामुळे सणांची मजा कमी होईल.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात