कर्णधार रोहितवर भडकले माजी क्रिकेटर...सर्फराजचे नाव घेऊन सुनावले

  58

मुंबई:भारतीय संघ(indian cricket team) यावेळेस आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीच्या २ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला पराभव पाहावा लागला.


यासोबतच न्यूझीलंड संघाने भारतीय जमिनीवर इतिहास रचला. टॉम लॅथमच्या नेतृत्वात किवी संघाने भारतात आपली पहिली द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकली आहे. सोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये १२ वर्षे अजेय राहण्याचा पराक्रमही हुकला. भारतीय संघाचा याआधी २०१२मध्ये इंग्लंडकडून पराभव झाला होता.


पराभवानंतर माजी क्रिकेटर संजय मांजेरकर भडकले आणि त्यांनी रोहितवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की रोहित कसोटीमध्येही टी-२०च्या मानसिकतेने खेळतो आणि निर्णय घेत आहे.


मांजरेकरांनी एका चॅनेलला दिलेल्या माहितीत सांगितले, सर्फराज खानला खाली आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या आधी पाठवणे कारण तो डावखुरा फलंदाज आहे. हे अशा प्रकारचे निर्णय नाही घेतले पाहिजेत.


हे अजब आहे. रोहित शर्माला एक बाब जरूर लक्षात ठेवली पाहिजे ती कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० सारखे निर्णय घेतले जाऊ नये. मला वाटते की त्याने खेळाडूंची संपूर्ण गुणवत्ता आणि त्यांच्या क्षमतेच्या हिशेबाने खेळले पाहिजे. दरम्यान, मांजरेकरांनी कोच गौतम गंभीरला सपोर्ट केला आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार