Bank Holiday : दिवाळीत किती दिवस असणार बँका बंद? पाहा यादी

मुंबई : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. राज्यभरातील सर्व बँका सणासुदीच्या दिवशी बंद असतात. अशातच आता दिवाळी सण येत असून यावेळी चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. पाहा कोणत्या दिवशी असणार बँका बंद.


विविध राज्यातील ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. परंतु विविध राज्यांमध्ये बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असणार आहे.


३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा आणि तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये दिवाळीची सुट्टी असेल. तर त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, मेघालयमध्ये या दिवशी सुट्टी नसेल.


महाराष्ट्रातील बँका १ नोव्हेंबर, २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस बंद असणार आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर