Zeeshan Siddique : आमदार झिशान सिद्दिकी यांचा अजित पवार गटात प्रवेश!

वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी आज अजित पवारांच्या (Ajit pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्र‌वादीने झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी दिली आहे.



अजित पवार यांच्याकडून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा


'आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो." असे अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे.





पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी काय म्हणाले?


'कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत. त्यांनी मला मदत केली . रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल. कांग्रेसने ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आला आहे. असे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Chalisgaon Crime : चाळीसगावात 80 गुन्हेगारांची झाडाझडती; तलवार, चॉपरसह 39 लाखांची वाहने जप्त

Chalisgaon Crime : गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. चाळीसगावात पोलीसांनी आज बुधवारी

Mangal Prabhat Lodha : SIR प्रक्रियेदरम्यान मशिदींमध्ये बैठका ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

तात्पुरत्या स्थलांतरित नागरिकांचे त्यांच्या मूळ प्रभागच्या मतदार यादीतच नाव यायला हवे मुंबई : केंद्रीय

Anna Bansode : चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे; 'एमआयडीसी'चे प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई : पिंपरी-चिंचवड

Nashik : येवला नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई; 44 किलो प्लास्टिक जप्त

नाशिक /येवला : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या

Gold Rate Today : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी आनंदवार्ता; जळगावात दरांमध्ये मोठी घसरण

सोनं-चांदी (Gold Rate Today) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सराफा बाजार

Nitesh Rane : कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! NDRF पेक्षाही जास्त मदत

मुंबई : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे या