Health: स्वत:चे टॉवेल किती दिवसांत धुतले पाहिजे? जाणून घ्या ही माहिती

  72

मुंबई:स्वत:च्या वापरासाठी वापरले जाणारे टॉवेल किती दिवसांत धुतले पाहिजे? याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? खरंतर टॉवेलचा वापर आपण आपल्या खाजगी वापरासाठी करतो मात्र दर ३-५ दिवसांनी टॉवेल धुतले पाहिजे. दरम्यान, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात टॉवेलचा वापर करत नसाल तर आठवड्याभराने धुतले तरी चालेत.



टॉवेलमध्ये MRSA सारखे किटाणू असतात


टॉवेलमध्ये MRSA सारखे किटाणू असतात. यामुळे गंभीर इन्फेक्शन बनू शकते. सोबतच यामुळे अथलीट फूटचीही समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही टॉवेलचा वापर करता तेव्हा उन्हामध्ये ते सुकवले पाहिजे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर आपले टॉवेल चांगले सुकवले तसेच चांगले धुतले पाहिजे. या दरम्यान अधिक स्वच्छता बाळगा. बॅक्टेरिया पसरण्याची जोखीम कमी करण्यासाठी किचनचे टॉवेल बाथरूमच्या टॉवेपासून वेगळे धुवा.


टॉवेलचा तीन वेळा वापर केल्यानंतर ते धुण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही दररोज आंघोळ करत असाल तर याचा अर्थ आहे तुम्ही आठवड्यातून ते दोन वेळा धुतले पाहिजे.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे