Jioचे दिवाळी गिफ्ट! हा इंटरनेट प्लान झाला खूप स्वस्त

मुंबई: देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून(reliance jio) दिवाळी ऑफर म्हणून फ्री इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. कंपनीने याआधी सप्टेंबरमध्ये एअरफायबरसोबत एक वर्षांसाठी मोफत इंटरनेट प्लान सादर केला होता. त्यातच आता दिवाळीच्या आधी जिओकडून खास प्लान सादर करण्यात आले आहेत. यातील एक प्लान असाही आहे जो ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा प्लान ऑफर करत आहे. अशातच ग्राहकांकडे संधी आहे की ते अधिकाधिक इंटरनेटचा वापर करू शकतात.



रिलायन्स जिओचा १०१ रूपयांचा प्लान


रिलायन्स जिओच्या १०१ रूपयांच्या प्लानला एअरटेल आणि वोडाफोन आयडियासारख्या टेलिकॉम कंपन्यांकडून टक्कर मिळू शकते. या १०१ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळू शकतो. दरम्यान, ज्यांच्या भागात जिओचे ५ जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे ते युजर्स याचा फायदा उचलू शकतात. प्लानसोबत १०१ रूपयांमध्ये ६ जीबी डेटा ४ जी कनेक्टिव्हिटीसोबत दिला जात आहे.



अतिरिक्त डेटासाठी करू शकता वापर


अशा युजर्ससाठी ज्यांना १ ते दीड जीबी डेटा दररोज खर्च करणे सोपे आणि अधिक इंटरनेटची गरज पडते. ते या प्लानचा फायदा उचलू शकतात आणि १०१ रूपयांचा प्लान घेऊन तुम्ही अतिरिक्त डेटाचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा