Jioचे दिवाळी गिफ्ट! हा इंटरनेट प्लान झाला खूप स्वस्त

मुंबई: देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून(reliance jio) दिवाळी ऑफर म्हणून फ्री इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. कंपनीने याआधी सप्टेंबरमध्ये एअरफायबरसोबत एक वर्षांसाठी मोफत इंटरनेट प्लान सादर केला होता. त्यातच आता दिवाळीच्या आधी जिओकडून खास प्लान सादर करण्यात आले आहेत. यातील एक प्लान असाही आहे जो ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा प्लान ऑफर करत आहे. अशातच ग्राहकांकडे संधी आहे की ते अधिकाधिक इंटरनेटचा वापर करू शकतात.



रिलायन्स जिओचा १०१ रूपयांचा प्लान


रिलायन्स जिओच्या १०१ रूपयांच्या प्लानला एअरटेल आणि वोडाफोन आयडियासारख्या टेलिकॉम कंपन्यांकडून टक्कर मिळू शकते. या १०१ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळू शकतो. दरम्यान, ज्यांच्या भागात जिओचे ५ जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे ते युजर्स याचा फायदा उचलू शकतात. प्लानसोबत १०१ रूपयांमध्ये ६ जीबी डेटा ४ जी कनेक्टिव्हिटीसोबत दिला जात आहे.



अतिरिक्त डेटासाठी करू शकता वापर


अशा युजर्ससाठी ज्यांना १ ते दीड जीबी डेटा दररोज खर्च करणे सोपे आणि अधिक इंटरनेटची गरज पडते. ते या प्लानचा फायदा उचलू शकतात आणि १०१ रूपयांचा प्लान घेऊन तुम्ही अतिरिक्त डेटाचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला