Success Mantra: कमी वेळेत अधिक यशस्वी होण्याचे सोपे उपाय

मुंबई:आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात यशस्वी होण्यासाठी असा एक मंत्र सांगितला आहे जो विना मेहनत तुमच्या कामी येऊ शकतो. आचार्य चाणक्य यांचा मंत्र जर तुम्ही आयुष्यामध्ये वापरला तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.


आचार्य चाणक्य यांचा मंत्र सर्वात कठीण कामालाही सोपे बनवतो. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांशी बोलताना नेहमी सौम्य असले पाहिजे. बोलताना सौम्य शब्दांचा वापर केला पाहिजे.


चाणक्य म्हणतात की जे कोणी मधुर वाणी बोलतात त्यामुळे समाजातील लोक प्रसन्न होतात. त्यांचे समाजमनात मित्र होतात. आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेमध्ये अमृतरूपी मधुरता मिसळून बोलले पाहिजे.


व्यक्तीचे मधुर वाणी त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळवून देते. तसेच त्या व्यक्तीची बिघडलेली कामेही पूर्ण होतात. व्यक्तीची मधुर वाणी दुसऱ्या व्यक्तीचे मन मोहून घेते. यामुळे संबंध चांगले होतात आणि कामे थांबत नाहीत. या व्यक्ती सगळ्यांना आपलेसे करतात.


जी व्यक्ती मधुर भाषा बोलते ती व्यक्ती कधीही द्रारिद्री राहत नाही. आपल्या मधुर वाणीने ती समाजात आपले जीवन चांगल्या पद्धतीने घालवते.

Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या