Success Mantra: कमी वेळेत अधिक यशस्वी होण्याचे सोपे उपाय

मुंबई:आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात यशस्वी होण्यासाठी असा एक मंत्र सांगितला आहे जो विना मेहनत तुमच्या कामी येऊ शकतो. आचार्य चाणक्य यांचा मंत्र जर तुम्ही आयुष्यामध्ये वापरला तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.


आचार्य चाणक्य यांचा मंत्र सर्वात कठीण कामालाही सोपे बनवतो. यामुळे प्रत्येक कामात यश मिळते. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांशी बोलताना नेहमी सौम्य असले पाहिजे. बोलताना सौम्य शब्दांचा वापर केला पाहिजे.


चाणक्य म्हणतात की जे कोणी मधुर वाणी बोलतात त्यामुळे समाजातील लोक प्रसन्न होतात. त्यांचे समाजमनात मित्र होतात. आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेमध्ये अमृतरूपी मधुरता मिसळून बोलले पाहिजे.


व्यक्तीचे मधुर वाणी त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळवून देते. तसेच त्या व्यक्तीची बिघडलेली कामेही पूर्ण होतात. व्यक्तीची मधुर वाणी दुसऱ्या व्यक्तीचे मन मोहून घेते. यामुळे संबंध चांगले होतात आणि कामे थांबत नाहीत. या व्यक्ती सगळ्यांना आपलेसे करतात.


जी व्यक्ती मधुर भाषा बोलते ती व्यक्ती कधीही द्रारिद्री राहत नाही. आपल्या मधुर वाणीने ती समाजात आपले जीवन चांगल्या पद्धतीने घालवते.

Comments
Add Comment

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये