१.१५ कोटींचे सोने, ८ लाखांची कार, प्रियंका गांधीची किती आहे संपत्ती घ्या जाणून

मुंबई: काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांनी आज बुधवारी २३ ऑक्टोबरला केरळच्या वायनाड मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. या दरम्यान त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. अर्ज दाखल करताना त्यांनी आपली संपत्तीही घोषित केली. यात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे ८ लाखांची कार आणि १.१५ कोटींचे सोने आहे.


लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वायनाड येथून आपल्या पहिल्या निवडणुकीच्या सामन्यासाठी अर्ज दाखल करण्याआधी प्रियंका गांधी सकाळी पावणेबारा वाजता वायनाडच्या कलपेट्टा येथे रोड शोमध्ये सामील झाले होते.



प्रियंका गांधींची किती आहे संपत्ती?


प्रियंका गांधी यांनी दाखल केलेल्या अर्जात ४ कोटी २४ लाखांची अस्थायी संपत्ती घोषित केली. त्यांच्याकडे ५२ हजार रूपये कॅश, २ कोटी २४ लाखांचे म्युच्युअल फंड, बँक खात्यामध्ये साधारण ३ लाख ६० हजार रूपये, पीपीएफ खात्यामध्ये १७ लाख ३८ हजार रूपये, एक होंडा एसयूव्ही कार याची किंमत ८ लाख रूपये आहे. ही त्यांना पतीने गिफ्ट केली आहे. याशिवाय १ कोटी १५ लाखांचे सोने आणि २९ लाख रूपयांची चांदी त्यांच्याकडे आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च