Health: थंडीत गिझरच्या पाण्याने आंघोळ करता का? तर आधीच व्हा सावध

  42

मुंबई: थंडी काहीच दिवसांत येणार आहे. या मोसमात कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक तर या मोसमात अनेक दिवस आंघोळही करत नाही तर अनेकजण गिझरच्या गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात.


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरं वाटतं तसेच शरीरालाही रिलॅक्स वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसानही होते. यामुळे आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सावधानता बाळगली पाहिज.



त्वचेच्या समस्या


थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. गरम पाण्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा रुक्ष आणि निर्जीव होते. यामुळे त्वचेवर डाग, खाज तसेच जळजळ होऊ शकते.



केस गळतात


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यामुळे केसांचीमुळे कमकुवत राहतात. यामुळे केस गळतात आणि टक्कलही पडू शकते.



हृदयाचा धोका वाढतो


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने धोकाही वाढतो. खरंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. यामुळे हृदयावरचा दबाव वाढतो. थंडीच्या दिवसांत खूप गरम पाणी वापरू नका.


आंघोळीसाठी थंडीच्या दिवसांत गरम पाण्याच्या जागी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायजर लावा.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे