Health: थंडीत गिझरच्या पाण्याने आंघोळ करता का? तर आधीच व्हा सावध

मुंबई: थंडी काहीच दिवसांत येणार आहे. या मोसमात कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक तर या मोसमात अनेक दिवस आंघोळही करत नाही तर अनेकजण गिझरच्या गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात.


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरं वाटतं तसेच शरीरालाही रिलॅक्स वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसानही होते. यामुळे आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सावधानता बाळगली पाहिज.



त्वचेच्या समस्या


थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. गरम पाण्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा रुक्ष आणि निर्जीव होते. यामुळे त्वचेवर डाग, खाज तसेच जळजळ होऊ शकते.



केस गळतात


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यामुळे केसांचीमुळे कमकुवत राहतात. यामुळे केस गळतात आणि टक्कलही पडू शकते.



हृदयाचा धोका वाढतो


गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने धोकाही वाढतो. खरंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. यामुळे हृदयावरचा दबाव वाढतो. थंडीच्या दिवसांत खूप गरम पाणी वापरू नका.


आंघोळीसाठी थंडीच्या दिवसांत गरम पाण्याच्या जागी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायजर लावा.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या