मुंबई : परतीच्या पावसाचा जोर ओसरला असून हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे संसर्गजन्य आजार पसरतात. मात्र पावसाळा संपल्यानंतरही शहरात विविध आजाराचा विळखा कायम असल्याचे दिसून येत आहे. सध्या मुंबईत कॉक्ससॅकी व्हायरसने थैमान घातले आहे. हा आजार लहान मुलांमध्ये पसरत चालला आहे. जाणून घ्या काय आहेत या व्हायरची लक्षणे आणि उपाय.
या व्हायरसचा संसर्ग झाल्यावर घसा खवखवणे, घशात वेदना आणि सूज येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, तोंडात व्रण येणे तसेच हात-पायावर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात.
साबणाने आणि पाण्याने हात धुणे, संक्रमित व्यक्तीपासून अंतर राखणे, स्वच्छता राखणे, त्याचबरोबर गर्दीची ठिकाणावरही येणे-जाणे टाळले पाहिजे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…