Bihar News : बिहारमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू!

सिवान : बिहारमधील १६ गावांमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत एका महिलेसह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सिवानमध्ये ३ आणि सारणमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. सिवानमध्ये १४ ऑक्टोबरपासून मृत्यूची मालिका सुरू झाली. सारणमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांनी १५ ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन केले होते. यात ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिवानमध्ये ५ आणि सारणमध्ये २ जणांची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे.


सिवानमध्ये सदर रुग्णालयात ३४ जण दाखल आहेत तर छपरा येथे एकजण दाखल आहे. सारणमधील काही लोकांना पाटणा येथील पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहे. १३ रोजी सिवानमधील भगवानपूर हाटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅशेत दारू अनेकांनी प्यायली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एएसपी संजय झा यांच्या नेतृत्वाखाली बिहार पोलिसांच्या प्रोहिबिशन युनिटची एसआयटी घटनास्थळी दाखल झाली.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई

गंभीर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, सरकारचा मोठा निर्णय कर्नाटक : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करुन अनेक निरपराध

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक