संदीप घरत यांनी दिले पाचफुटी नागाला जीवदान!

मुरुड : मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरी आढळून आलेा. त्या पाचफुटी नागाला सर्पमित्र संदीप यांनी वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जीवदान दिले आहे. त्यामुळे सर्पमित्र संदीप घरत यांची सर्वत्र गोड कौतुक होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरामध्ये साप आढळून येताच घबराट पसरली होती. त्यांनी तातडीने वनविभागाचे वनपाल किरण गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सर्पमित्र संदीप यांना भ्रमणध्वनीद्वारे खबर दिली. माहिती मिळताच संदीप घरत यांनी खारआंबोली येथील संदीप ठाकूर यांच्या घरी येऊन पाच फुटी नागाला आपल्या कौशल्याने पकडून वनअधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जीवदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या