Nepal Flood : नेपाळमध्ये पावसाचं थैमान! पूरस्थितीमुळे १००हून अधिक जणांचा मृत्यू

काठमांडू : महाराष्ट्रासह इतर राज्यातही परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नेपाळमध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसाने कहर (Nepal Flood) केला आहे. नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमध्ये संततधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल ११२ लोकांचा मृत्यू झाला. इतर लोकांना वाचवण्यासाठी ३००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. तसेच या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००