World Tourism Day: ५० हजार खिशात असल्यास तुम्हीही फिरू शकता हे देश

  44

मुंबई: जगात असे काही देश आहेत जे केवळ पर्यटनातून काही खास पैसे कमावत आहे. त्यांच्या या कमाईमध्ये आपल्या भारतीयांचाही मोठा वाटा आहे. लाखोंच्या संख्येने भारतीय दरवर्षी दुसऱ्या देशांमध्ये फिरण्यासाठी जातात. या कारणामुळे दुसऱ्या देशाच्या टूरिझ्ममधून चांगली कमाई होते. या देशांमध्ये फ्री एंट्री व्हिजा मिळतो.


भारताच्या जवळील भूटान हा देश आहे. येथे तुम्ही आरामात ५० हजारांत फिरू शकता. कारण या ठिकाणी फिरणे स्वस्त आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे येथे भारतीयांना १५ दिवसांसाठी व्हिसा फ्री एंट्री मिळते. हिमालयात वसलेला हा देश हिरवळ, बर्फाचे टोक, मठ तसेच गजब संस्कृतीसाठी ओळखला जातो.


हिंद महासागराच्या मधोमध असलेले मॉरिशस अतिशय सुंदर आहे. येथेही तुमच्या बजेटमध्ये आरामात तुम्ही ५० ते १ लाखापर्यंत फिरू शकता. येथे व्हिसाची झंझट नाही.


थायलंड दक्षिण आशियातील स्वर्ग आहे. येथे तुम्ही आरामात फिरू शकता. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरू शकता. येथे भव्य मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत.


कॅरेबियन देश जे नेचर आयलँड येथे भारतीयांचे आवडते आयलँड आहेत. पिटॉन्स नॅशनल पार्कमध्ये तुम्ही १३४२ मीटर उंच ज्वालामुखी पाहू शकता. येथे तुम्ही ५०-१ लाखापर्यंत आरामात फिरू शकता.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी