World Tourism Day: ५० हजार खिशात असल्यास तुम्हीही फिरू शकता हे देश

मुंबई: जगात असे काही देश आहेत जे केवळ पर्यटनातून काही खास पैसे कमावत आहे. त्यांच्या या कमाईमध्ये आपल्या भारतीयांचाही मोठा वाटा आहे. लाखोंच्या संख्येने भारतीय दरवर्षी दुसऱ्या देशांमध्ये फिरण्यासाठी जातात. या कारणामुळे दुसऱ्या देशाच्या टूरिझ्ममधून चांगली कमाई होते. या देशांमध्ये फ्री एंट्री व्हिजा मिळतो.


भारताच्या जवळील भूटान हा देश आहे. येथे तुम्ही आरामात ५० हजारांत फिरू शकता. कारण या ठिकाणी फिरणे स्वस्त आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे येथे भारतीयांना १५ दिवसांसाठी व्हिसा फ्री एंट्री मिळते. हिमालयात वसलेला हा देश हिरवळ, बर्फाचे टोक, मठ तसेच गजब संस्कृतीसाठी ओळखला जातो.


हिंद महासागराच्या मधोमध असलेले मॉरिशस अतिशय सुंदर आहे. येथेही तुमच्या बजेटमध्ये आरामात तुम्ही ५० ते १ लाखापर्यंत फिरू शकता. येथे व्हिसाची झंझट नाही.


थायलंड दक्षिण आशियातील स्वर्ग आहे. येथे तुम्ही आरामात फिरू शकता. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरू शकता. येथे भव्य मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत.


कॅरेबियन देश जे नेचर आयलँड येथे भारतीयांचे आवडते आयलँड आहेत. पिटॉन्स नॅशनल पार्कमध्ये तुम्ही १३४२ मीटर उंच ज्वालामुखी पाहू शकता. येथे तुम्ही ५०-१ लाखापर्यंत आरामात फिरू शकता.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि