World Tourism Day: ५० हजार खिशात असल्यास तुम्हीही फिरू शकता हे देश

मुंबई: जगात असे काही देश आहेत जे केवळ पर्यटनातून काही खास पैसे कमावत आहे. त्यांच्या या कमाईमध्ये आपल्या भारतीयांचाही मोठा वाटा आहे. लाखोंच्या संख्येने भारतीय दरवर्षी दुसऱ्या देशांमध्ये फिरण्यासाठी जातात. या कारणामुळे दुसऱ्या देशाच्या टूरिझ्ममधून चांगली कमाई होते. या देशांमध्ये फ्री एंट्री व्हिजा मिळतो.


भारताच्या जवळील भूटान हा देश आहे. येथे तुम्ही आरामात ५० हजारांत फिरू शकता. कारण या ठिकाणी फिरणे स्वस्त आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे येथे भारतीयांना १५ दिवसांसाठी व्हिसा फ्री एंट्री मिळते. हिमालयात वसलेला हा देश हिरवळ, बर्फाचे टोक, मठ तसेच गजब संस्कृतीसाठी ओळखला जातो.


हिंद महासागराच्या मधोमध असलेले मॉरिशस अतिशय सुंदर आहे. येथेही तुमच्या बजेटमध्ये आरामात तुम्ही ५० ते १ लाखापर्यंत फिरू शकता. येथे व्हिसाची झंझट नाही.


थायलंड दक्षिण आशियातील स्वर्ग आहे. येथे तुम्ही आरामात फिरू शकता. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरू शकता. येथे भव्य मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत.


कॅरेबियन देश जे नेचर आयलँड येथे भारतीयांचे आवडते आयलँड आहेत. पिटॉन्स नॅशनल पार्कमध्ये तुम्ही १३४२ मीटर उंच ज्वालामुखी पाहू शकता. येथे तुम्ही ५०-१ लाखापर्यंत आरामात फिरू शकता.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर