७ दिवसानंतर सुरू होतेय शारदीय नवरात्री, ९ दिवस करू नका या चुका

  81

मुंबई: यावेळेस शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचे समापन १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी होईल. यावेळेस यावेळेस दुर्गा माता पालखीमधून येत आहेत. भक्त नवरात्रीत दुर्गा मातेच्या नावाचे व्रत ठेवतात.


ज्योतिषांच्या मते, शारदीय नवरात्रीमध्ये काही चुकांपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही नवरात्रीत दुर्गा मातेची उपासना करायची असेल तर घराची चांगल्या पद्धतीने सफाई करा. तसेच घरातील मंदिरही साफ करा. घरात कोणत्याही प्रकारची घाण असता कामा नये.


शारदीय नवरात्रीच्या आधी घरी अनुपयोगी वस्तू जसे खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू हटवा, या सर्वांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.


याशिवाय घरातील मंदिरामध्ये माता दुर्गेचे छोटे चित्र अथवा फोटो ठेवा. याचा आकार तुमच्या अंगठ्याएवढा असावा.

नवरात्रीत दुर्गा मातेची पुजा करत असल्यास तामसी भोजनपासून दूर राहा. यामुळे ९ दिवस सात्विक भोजन करा.

दुर्गा मातेच्या पुजनाआधी नेहमी स्नान करून मंदिरात प्रवेश करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा.

याशिवाय दुर्गा मातेला अपवित्र भोग अर्पण करा. तर स्वच्छतेने बनवलेले नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करा.

जर तुम्ही नवरात्रीत अखंड ज्योती पेटवत असाल तर संपूर्ण ९ दिवस अखंड ज्योती लावा. तो विझला नाही पाहिजे.

 
Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा