या वयानंतर मुलांना आई-वडिलांनी आपल्यासोबत झोपवू नये, हे आहे मोठे कारण

  110

मुंबई: भारतात सर्व आई-वडील आपल्या मुलांसोबत एकत्र झोपतात. अनेक बाबतीत असे करणे योग्य मानले जाते मात्र एका वयानंतर आई-वडिलांनी असे करणे बंद केले पाहिजे.


अशातच असा सवाल येतो की मुलांना कोणत्या वयानंतर आईवडिलांसोबत झोपवू नये. तज्ञांच्या मते प्री-प्युबर्टी असा काळ असते जेव्हा आई-वडिलांनी मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे. त्यांना वेगळ्या बेडवर झोपवले पाहिजे.


प्युबर्टी सुरू होण्याचे वय मुलींमध्ये ११ वर्षे आणि मुलांमध्ये १२ वर्षे असते. दरम्यान, मुलींमध्ये ८ वर्षांपासून १३व्या वर्षादरम्यान प्युबर्टी सुरू होणे सामान्य आहे. तर मुलांमध्ये हे वय ९ वर्षे ते १४ वर्षादरम्यान असते.


प्युबर्टीदरम्यान मुलांच्या शरीरात अनेक पद्धतीचे बदल होत असतात. अशातच पालकांनी आपल्या मुलांना स्पेस देणे गरजेचे असते. मुलाला वेगळे झोपताना हे लक्षात घ्या की तो अथवा ती व्यवस्थित झोपत आहे. जर तुमच्या मुलाला एकटे झोपायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्यासोबत झोपवू शकता. जर तुम्ही मुलांना एकाच बेडवर झोपवत असाल तर तुमच्या प्रायव्हसीवरही त्याचा परिणाम होतो.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे