या वयानंतर मुलांना आई-वडिलांनी आपल्यासोबत झोपवू नये, हे आहे मोठे कारण

  107

मुंबई: भारतात सर्व आई-वडील आपल्या मुलांसोबत एकत्र झोपतात. अनेक बाबतीत असे करणे योग्य मानले जाते मात्र एका वयानंतर आई-वडिलांनी असे करणे बंद केले पाहिजे.


अशातच असा सवाल येतो की मुलांना कोणत्या वयानंतर आईवडिलांसोबत झोपवू नये. तज्ञांच्या मते प्री-प्युबर्टी असा काळ असते जेव्हा आई-वडिलांनी मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे. त्यांना वेगळ्या बेडवर झोपवले पाहिजे.


प्युबर्टी सुरू होण्याचे वय मुलींमध्ये ११ वर्षे आणि मुलांमध्ये १२ वर्षे असते. दरम्यान, मुलींमध्ये ८ वर्षांपासून १३व्या वर्षादरम्यान प्युबर्टी सुरू होणे सामान्य आहे. तर मुलांमध्ये हे वय ९ वर्षे ते १४ वर्षादरम्यान असते.


प्युबर्टीदरम्यान मुलांच्या शरीरात अनेक पद्धतीचे बदल होत असतात. अशातच पालकांनी आपल्या मुलांना स्पेस देणे गरजेचे असते. मुलाला वेगळे झोपताना हे लक्षात घ्या की तो अथवा ती व्यवस्थित झोपत आहे. जर तुमच्या मुलाला एकटे झोपायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्यासोबत झोपवू शकता. जर तुम्ही मुलांना एकाच बेडवर झोपवत असाल तर तुमच्या प्रायव्हसीवरही त्याचा परिणाम होतो.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या