या वयानंतर मुलांना आई-वडिलांनी आपल्यासोबत झोपवू नये, हे आहे मोठे कारण

  93

मुंबई: भारतात सर्व आई-वडील आपल्या मुलांसोबत एकत्र झोपतात. अनेक बाबतीत असे करणे योग्य मानले जाते मात्र एका वयानंतर आई-वडिलांनी असे करणे बंद केले पाहिजे.


अशातच असा सवाल येतो की मुलांना कोणत्या वयानंतर आईवडिलांसोबत झोपवू नये. तज्ञांच्या मते प्री-प्युबर्टी असा काळ असते जेव्हा आई-वडिलांनी मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे. त्यांना वेगळ्या बेडवर झोपवले पाहिजे.


प्युबर्टी सुरू होण्याचे वय मुलींमध्ये ११ वर्षे आणि मुलांमध्ये १२ वर्षे असते. दरम्यान, मुलींमध्ये ८ वर्षांपासून १३व्या वर्षादरम्यान प्युबर्टी सुरू होणे सामान्य आहे. तर मुलांमध्ये हे वय ९ वर्षे ते १४ वर्षादरम्यान असते.


प्युबर्टीदरम्यान मुलांच्या शरीरात अनेक पद्धतीचे बदल होत असतात. अशातच पालकांनी आपल्या मुलांना स्पेस देणे गरजेचे असते. मुलाला वेगळे झोपताना हे लक्षात घ्या की तो अथवा ती व्यवस्थित झोपत आहे. जर तुमच्या मुलाला एकटे झोपायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्यासोबत झोपवू शकता. जर तुम्ही मुलांना एकाच बेडवर झोपवत असाल तर तुमच्या प्रायव्हसीवरही त्याचा परिणाम होतो.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर