म्हातारपण खराब करतील तरुणपणातील या ३ चुका

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला तरुणपणी काही चुकांपासून नेहमीच दूर राहिले पाहजे. ज्यामुळे त्याला वार्धक्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही. तरुणावस्थेत केलेल्या या चुका आपल्याला म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की यासाठी वेळेनुसारच या चुकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणी व्यक्तीने वेळेची कदर केली पाहिजे. वेळ नेहमीच बलवान असते.


जी व्यक्ती वेळेचे भान ठेवत नाही त्या व्यक्तींना आयु्ष्यभर नेहमीच त्रास सहन करावा लागतो. वेळेला कधीही व्यर्थ घालवू नये. वेळेचे सदुपयोग नेहमी चांगली कामे शिकण्यासाठी केला पाहिजे.


आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणात व्यक्तीला पैशांची समज असणे गरजेचे असते. जी व्यक्ती तरूणपणात पैशांचा योग्य वापर करणे शिकते त्यांना आयुष्यभर पैशांची चणचण भासत नाही.


तरूणपणात आळस कधीही करू नये. आळस करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. आळस हा माणसाचा शत्रू असतो.

Comments
Add Comment

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल