म्हातारपण खराब करतील तरुणपणातील या ३ चुका

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला तरुणपणी काही चुकांपासून नेहमीच दूर राहिले पाहजे. ज्यामुळे त्याला वार्धक्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही. तरुणावस्थेत केलेल्या या चुका आपल्याला म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की यासाठी वेळेनुसारच या चुकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणी व्यक्तीने वेळेची कदर केली पाहिजे. वेळ नेहमीच बलवान असते.


जी व्यक्ती वेळेचे भान ठेवत नाही त्या व्यक्तींना आयु्ष्यभर नेहमीच त्रास सहन करावा लागतो. वेळेला कधीही व्यर्थ घालवू नये. वेळेचे सदुपयोग नेहमी चांगली कामे शिकण्यासाठी केला पाहिजे.


आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणात व्यक्तीला पैशांची समज असणे गरजेचे असते. जी व्यक्ती तरूणपणात पैशांचा योग्य वापर करणे शिकते त्यांना आयुष्यभर पैशांची चणचण भासत नाही.


तरूणपणात आळस कधीही करू नये. आळस करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. आळस हा माणसाचा शत्रू असतो.

Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची