म्हातारपण खराब करतील तरुणपणातील या ३ चुका

  127

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला तरुणपणी काही चुकांपासून नेहमीच दूर राहिले पाहजे. ज्यामुळे त्याला वार्धक्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही. तरुणावस्थेत केलेल्या या चुका आपल्याला म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की यासाठी वेळेनुसारच या चुकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणी व्यक्तीने वेळेची कदर केली पाहिजे. वेळ नेहमीच बलवान असते.


जी व्यक्ती वेळेचे भान ठेवत नाही त्या व्यक्तींना आयु्ष्यभर नेहमीच त्रास सहन करावा लागतो. वेळेला कधीही व्यर्थ घालवू नये. वेळेचे सदुपयोग नेहमी चांगली कामे शिकण्यासाठी केला पाहिजे.


आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणात व्यक्तीला पैशांची समज असणे गरजेचे असते. जी व्यक्ती तरूणपणात पैशांचा योग्य वापर करणे शिकते त्यांना आयुष्यभर पैशांची चणचण भासत नाही.


तरूणपणात आळस कधीही करू नये. आळस करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. आळस हा माणसाचा शत्रू असतो.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं