बीएसएनएलचा जबरदस्त प्लान, मिळणार ५००० जीबी डेटा

  104

मुंबई: बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी आव्हान निर्माण केले आहे. मोबाईल सेवांसह सरकारी कंपनी ब्रॉडबँड प्लानमध्येही मोठी स्पर्धा निर्माण करत आहे. बीएसएनएलने ब्रॉडबँड इंटरनेट युजरसाठी अतिशय फायदेशीर प्लान सादर केले आहेत. यात ५००० जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये युजरला २०० एमबीपीएसच्या वेगवान स्पीडने इंटरनेटची सुविधा मिळत आहे.


बीसएनएलचा हा प्लान ९९९ रूपये प्रति महिना उपलब्ध आहे. यात युजरला एका महिन्यासाठी ५००० दीबी इंटरनेट डेटा मिळेल. या योजनेत २०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. डेटा संपल्यानंतर युजरला १० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. या प्लानची खास बाब म्हणजे बीएसएनएल इन्स्टॉलेशन चार्ज घेत नाही आहे. यामुळे कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही ब्रॉडबँड सेवेचा आनंद घेऊ शकता.



अनेक ओटीटी अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन


याशिवाय बीएसएनएल या ब्रॉडबँड प्लानसोबत युजरला अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. युजरला Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV, आणि Hungama सारख्या प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच या योजनेत संपूर्ण देशात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र