जगातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत भारतातील हे हॉटेल, एका रात्रीचा खर्च ऐकून व्हाल हैराण

मुंबई: भारतात ट्रॅव्हल आणि टूरिझ्मचे सेक्टर वेगाने वाढत आहे. याचे नुकतेच उदाहरण म्हणजे एका भारतीय हॉटेलने जगभरातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवले आहे.


हे २०२४मध्ये ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय हॉटेल आहे. या लिस्टमध्ये या हॉटेलने ४३वे स्थान मिळवले आहे.


आम्ही ज्या हॉटेलबद्दल बोलत आहोत ते आहे राजस्थानातील सुझान जवाई हॉटेल. हे एक लक्झरी सफारी कँप हॉटेल आहे. सुझान जवाईच्या तीन शाखा आहे. हे राजस्थानच्या जवाई बंध, जैसलमेर आणि सवाई माधेपुर स्थित आहे.


सुझान जवाईमध्ये राहणाऱ्यांना कँपिंगसोबत वाईल्डलाईफची मजाही दिली जाते. येथे थांबणाऱ्या पर्यटकांना चित्त्यापासून ते जंगलात राहणाऱे इतर प्राणीही पाहायला मिळतात.


येथे पर्यटकांना लक्झरियस रुमच्या ऐवजी लक्झरियस कँपमध्ये थांबण्याची सोय केलेली असते. यात त्यांना विविध सोयीसुविधा मिळतात. सुजान जवाईमध्ये थांबण्यासाठी आधीच बुकिंग करावी लागते.


येथे २ रात्री थांबण्यासाठीची किंमत १,७२,००० रूपयांपासून ते २,५०,००० रूपयांपर्यंत असू शकते. येथे तुम्हाला कमीत कमी २ रात्रींचा स्टे करणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात