तुम्हालाही सकाळी उठल्यावर उलटीसारखे वाटते का? असू शकतात या गंभीर आजाराची लक्षणे

मुंबई: जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते आणि उलटी होऊ लागते. अनेकदा अपचनाच्या त्रासामुळे ही समस्या होते. अनेकांना प्रवासादरम्यान उलटी, मळमळ याचा त्रास होतो. माज्ञ तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उलटीसारखे वाटते का अथवा उलटी होते का? याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.



या कारणामुळे उलटीसारखे जाणवते


चिंता-तणाव- जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. तसेच त्या गोष्टीबाबत सतत विचार करत आहात तर तुम्हाला सकाळी उठल्यावर उलटीसारखे जाणवू शकते.


लो ब्लड शुगर लेव्हल - जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तरीही सकाळी उलटी होण्यामागचे हे कारण असू शके. या स्थितीत रुग्णाला उलटीसोबत चक्करही येते.


मायग्रेन- जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर यामुळे सकाळी उलटी तसेच मळमळल्यासारखे होते. क्लस्टर डोकेदुखी हे उलटीसारखे वाटण्यामागचे कारण आहे. तसेच भूक लागल्यानेही लो ब्लड शुगर मायग्रेन डोकेदुखीचे कारण ठरू शकते.


डिहायड्रेशन - सकाळी उलटी होणे हे डिहायड्रेशनचे मुख्य कारण आहे. जर तुम्हाला सकाळी चक्कर आणि उलटी येत असेल तर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि