फिरण्यासाठी खूप स्वस्त आहेत हे ५ देश

मुंबई: फिरण्याचे शौकीन असलेल्यांसाठी परदेशात फिरायला जाणे हे जणू स्वप्नवत आसते. मात्र अनेकदा आपल्या बँक बॅलन्समुळे आपल्याला फिरता येत नाही आणि फॉरेन ट्रिप साकारता येत नाही. जर तुमच्यासोबतही असेच होते तर आम्ही तुम्हाला ५ अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही ३० हजार रूपयांच्या आत अगदी आरामात परदेशात फिरू शकता.



नेपाळ


नेपाळची राजधानी काठमांडू फिरण्यासाठी अतिशय सुंदर बजेट फ्रेंडली ठिकाण आहे. काठमांडूमध्ये सास्कृंतिक, जुनी मंदिरे तसेच रंगीबेरंगी बाजार तुम्हाला नक्कीच आवडतील. पोखराचे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील रोमहर्षक स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. येथे फिरण्यासाठी तुम्हाला २०-३० हजारांचा खर्च येईल.



श्रीलंका


श्रीलंकाची राजधानी कोलंबोमध्ये ऐतिहासिक इमारती, तेथील चमचमणारे गल्लीबोळ, रंगीबेरंगी मार्केट आणि तेथील नैसर्गिक सुंदरता नक्कीच आकर्षिक करेल. कँडी शहराजवळील डोंगर, चहाच्या बागा अतिशय सुंदर आहेत. श्रीलंकेत फिरण्यासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येईल.



थायलंड


थायलंडमध्ये तुम्ही बँकॉक आणि पट्टाया या शहरांमध्ये फिरू शकता. बँकॉकचे बाजार आणि पटाया शहरातील समुद्र किनारे अतिशय सुंदर आहेत. येथे फिरण्यासाठी २५-३० हजार खर्च येईल.



दुबई


जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा असलेला देश दुबईमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळाच असेल. येथे तुम्ही मॉलमध्ये फिरू शकता तसेच रेगिस्तानमध्ये उंटस्वारी करू शकता. येथे फिरण्याचा खर्च २५-३० हजार येईल.



मलेशिया


मलेशियाची राजधानी क्वालांलपूरमध्ये तुम्ही petronas टॉवर्सवर जाऊन शहराची उंची पाहू शकता. येथील batu गुहा आणि मंदिरांमध्येही फिरू शकता.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि