Jio Recharge: ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा हा स्वस्त प्लान तुम्हाला माहीत आहे का?

मुंबई: जर तुम्ही रिलायन्स जिओच्या प्रीपेड सिमचा वापर करत आहात आणि ३ महिन्यांचा म्हणजेच ८४ दिवसांचा प्लान शोधत आहात तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. १००० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्रीपेड प्लान्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यातील एका प्लानमध्ये तुम्हाला Disney Plus Hotstarचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.



Reliance Jio Rs 479 Plan


रिलायन्स जिओच्या ४७९ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या व्हॅलिडिटीसह युजर्सला १००० एसएमएस, एकूण मिळून ६ जीबी डेटा आणि डेटा लिमिट संपल्यानंतर ६४केबीपीएसच्या स्पीडने डेटाची सुविधा मिळते. या शिवाय या प्लानमध्ये अनेक जिओ अॅप्स सारखे JioTV, JioCinema आणि JioCloud चीही सुविधा मिळते.



Reliance Jio Rs 799 Plan


या यादीत जिओचा दुसरा प्लान ७९९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज १००० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस मिळतो.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा