Health Tips: ३० दिवस सलग खा रिकाम्या पोटी केळे, दूर होतील अनेक आजार

मुंबई: दररोज केळे खाल्ल्याने पोट आणि शरीराशी संबंधिक अनेक समस्या दूर होतील. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज १ केळे खाल्ले पाहिजे. यामुळे शरीरास अनेक फायदे मिळतात. फळांचा राजा भले आंबा असला तरी केळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात.


केळे हे खाण्यास चविष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे फळ आहे. केळे खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. दररोज केळे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. केळ्यामध्ये व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.


केळ्यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियन, सोडियम, आर्यन आणि अनेक दुसरे अँटीऑक्सिडंट असतात. केळ्यामध्ये हाय कॅलरीज असतात. तसेच हे खाल्ल्याने संपूर्ण दिवस तुम्हाला एनर्जेटिक वाटते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, कॉपरसारखी पोषकतत्वे असतात.



दररोज एक केळे खाल्ल्याने होतात हे फायदे


केळे खाल्ल्याने पाचन सुधारते. यामुळे दररोज १-२ केळी खाल्ली पाहिजेत. यामुळे पोट आणि पचन सुधारते. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेशी सबंधित समस्या दूर होतात.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात