Health Tips: ३० दिवस सलग खा रिकाम्या पोटी केळे, दूर होतील अनेक आजार

मुंबई: दररोज केळे खाल्ल्याने पोट आणि शरीराशी संबंधिक अनेक समस्या दूर होतील. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज १ केळे खाल्ले पाहिजे. यामुळे शरीरास अनेक फायदे मिळतात. फळांचा राजा भले आंबा असला तरी केळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात.


केळे हे खाण्यास चविष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे फळ आहे. केळे खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. दररोज केळे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. केळ्यामध्ये व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.


केळ्यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियन, सोडियम, आर्यन आणि अनेक दुसरे अँटीऑक्सिडंट असतात. केळ्यामध्ये हाय कॅलरीज असतात. तसेच हे खाल्ल्याने संपूर्ण दिवस तुम्हाला एनर्जेटिक वाटते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, कॉपरसारखी पोषकतत्वे असतात.



दररोज एक केळे खाल्ल्याने होतात हे फायदे


केळे खाल्ल्याने पाचन सुधारते. यामुळे दररोज १-२ केळी खाल्ली पाहिजेत. यामुळे पोट आणि पचन सुधारते. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेशी सबंधित समस्या दूर होतात.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे