Health Tips: ३० दिवस सलग खा रिकाम्या पोटी केळे, दूर होतील अनेक आजार

  208

मुंबई: दररोज केळे खाल्ल्याने पोट आणि शरीराशी संबंधिक अनेक समस्या दूर होतील. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज १ केळे खाल्ले पाहिजे. यामुळे शरीरास अनेक फायदे मिळतात. फळांचा राजा भले आंबा असला तरी केळे खाल्ल्याने अनेक फायदे होतात.


केळे हे खाण्यास चविष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे फळ आहे. केळे खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. दररोज केळे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. केळ्यामध्ये व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.


केळ्यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियन, सोडियम, आर्यन आणि अनेक दुसरे अँटीऑक्सिडंट असतात. केळ्यामध्ये हाय कॅलरीज असतात. तसेच हे खाल्ल्याने संपूर्ण दिवस तुम्हाला एनर्जेटिक वाटते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, कॉपरसारखी पोषकतत्वे असतात.



दररोज एक केळे खाल्ल्याने होतात हे फायदे


केळे खाल्ल्याने पाचन सुधारते. यामुळे दररोज १-२ केळी खाल्ली पाहिजेत. यामुळे पोट आणि पचन सुधारते. केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेशी सबंधित समस्या दूर होतात.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत