सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्याने होतात हे ५ मोठे फायदे

मुंबई: आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी लोक विविध गोष्टींचे सेवन करत असतात. औषधी आणि अनेक गुणांनी भरपूर असलेले लवंग यापैकीच एक आहे.


भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा घटक पदार्थ म्हणजे लवंग. लवंगाशिवाय मसाल्याला चव येत नाही. यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो.


तज्ञांच्या मते रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने अनेक त्रास दूर होऊ शकतात.


जर तुम्ही दररोज लवंगाचे सेवन करत असाल तर यामुळे तुमच्या लिव्हरचे आरोग्य चांगले राहते.


रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते.


जर तुमच्या दातांमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही लवंगाचा वापर केला पाहिजे.


तोंडाला दुर्गंधी येत असेल तर लवंगाच्या वापराने हा त्रास दूर होतो.


लवंगामध्ये मँगनीजचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल