Jio, Airtelची झोप उडवण्यासाठी आला BSNL Live TV App,होणार भरपूर मनोरंजन

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने टीव्हीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. बीएसएनएलने BSNL Live TV अ‍ॅप्लिकेशन आणले आहे. हे अ‍ॅप सुरूवातीला Android TVs साठी उपलब्ध आहे. हे तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करू शकता.

मिडिया रिपोर्ट्सनुसार हे अ‍ॅप WeConnectने पब्लिश केले आहे. BSNL Live TV सिंगल सीपीईच्या माध्यमातून इंटरनेट, केबल टीव्ही आणि लँडलाईन टेलीफोन सर्व्हिसेसच्या माध्यमातून वापरता येते. तर यात एक अँड्रॉईड बेस सिस्टीमच्या माध्यमातूनही हे ऑपरेट करता येते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये बीएसएनएलने इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सर्व्हिसला फायबरच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. आता याची किंमत खूप कमी ठेवण्यात आली आहे. याची सुरूवातीची किंमत १३० रूपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे.

बीएसएनएलचे पुढील ध्येय पुढील वर्षी पहिल्या सहामाही पर्यंत देशभरात ५ जी नेटवर्क लाँच करण्याचे आहे. नुकतेच प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की बीएसएनएलने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत १५००० हून अधिक ४जी साईट्स बनवल्या आहेत. कंपनी लवकरच या साईट्सला ५जी रूपांतरित करण्यासाठी तयार आहे.
Comments
Add Comment

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि