Jio आणि Airtelचे स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमत आणि भरपूर फायदे

  165

मुंबई: जिओ आणि एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त प्लान्सबद्दल सांगणार आहोत. आज तुम्हाला २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत.


जिओ आणि एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा,मेसेज आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. जिओचा १८९ रूपयांचा प्लान आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओचा १८९ रूपयांचा हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान, युजर्सला ३०० एसएमएस फ्री मिळतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा याचा अॅक्सेस मिळेल.



एअरटेलचा स्वस्त रिचार्ज


एअरटेलचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलच्या १९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा मिळेल. तसेच १०० एसएमएसचा फायदाही मिळेल. सोबतच लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेसही मिळेल.


Comments
Add Comment

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या