Jio आणि Airtelचे स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमत आणि भरपूर फायदे

मुंबई: जिओ आणि एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त प्लान्सबद्दल सांगणार आहोत. आज तुम्हाला २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत.


जिओ आणि एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा,मेसेज आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. जिओचा १८९ रूपयांचा प्लान आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओचा १८९ रूपयांचा हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान, युजर्सला ३०० एसएमएस फ्री मिळतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा याचा अॅक्सेस मिळेल.



एअरटेलचा स्वस्त रिचार्ज


एअरटेलचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलच्या १९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा मिळेल. तसेच १०० एसएमएसचा फायदाही मिळेल. सोबतच लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेसही मिळेल.


Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच