सूर्याचे कन्या राशीमध्ये गोचर, या ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू

  67

मुंबई: ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करत आहे. यानंतर सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत गोचर करत आहे.


ज्योतिषाचार्यांच्या मते कन्या राशीमद्ये गेल्यानंतर तीन राशीच्या व्यक्तींना लाभ देणार आहे. जाणून घेऊया या लकी राशींबद्दल...



तूळ


तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होईल. रूपये-पैसे कमावण्याच्या नव्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढल्याने करिअरमध्ये नव्या उंची गाठतील. लाईफ पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवाल. समाजात मान-सन्मान वाढेल.



वृश्चिक


नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याची मोठी शक्यता आहे. कर्जातून सुटका मिळेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. दीर्घकाळ थांबलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भावा-बहिणींसोबत नातेसंबंध मजबूत होतील.



मकर


या गोचरनंतर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुठे अडकलेले धन मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला फायद्याची डील मिळेल. खर्चामध्ये कमतरता येईल.

Comments
Add Comment

राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी): मुळशी तालुक्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या ढिसाळ कार्यामुळे

गणपतीत तुमची कारही जाणार रेल्वे मार्गावरून

कोकण रेल्वे देणार 'रो-रो' सेवा मुंबई (प्रतिनिधी) :कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर