सूर्याचे कन्या राशीमध्ये गोचर, या ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू

मुंबई: ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करत आहे. यानंतर सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत गोचर करत आहे.


ज्योतिषाचार्यांच्या मते कन्या राशीमद्ये गेल्यानंतर तीन राशीच्या व्यक्तींना लाभ देणार आहे. जाणून घेऊया या लकी राशींबद्दल...



तूळ


तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होईल. रूपये-पैसे कमावण्याच्या नव्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढल्याने करिअरमध्ये नव्या उंची गाठतील. लाईफ पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवाल. समाजात मान-सन्मान वाढेल.



वृश्चिक


नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याची मोठी शक्यता आहे. कर्जातून सुटका मिळेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. दीर्घकाळ थांबलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भावा-बहिणींसोबत नातेसंबंध मजबूत होतील.



मकर


या गोचरनंतर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुठे अडकलेले धन मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला फायद्याची डील मिळेल. खर्चामध्ये कमतरता येईल.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता