सूर्याचे कन्या राशीमध्ये गोचर, या ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू

  62

मुंबई: ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करत आहे. यानंतर सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत गोचर करत आहे.


ज्योतिषाचार्यांच्या मते कन्या राशीमद्ये गेल्यानंतर तीन राशीच्या व्यक्तींना लाभ देणार आहे. जाणून घेऊया या लकी राशींबद्दल...



तूळ


तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला धन-धान्याची प्राप्ती होईल. रूपये-पैसे कमावण्याच्या नव्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढल्याने करिअरमध्ये नव्या उंची गाठतील. लाईफ पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवाल. समाजात मान-सन्मान वाढेल.



वृश्चिक


नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याची मोठी शक्यता आहे. कर्जातून सुटका मिळेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. दीर्घकाळ थांबलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भावा-बहिणींसोबत नातेसंबंध मजबूत होतील.



मकर


या गोचरनंतर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुठे अडकलेले धन मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला फायद्याची डील मिळेल. खर्चामध्ये कमतरता येईल.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी