Jioचा ११ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लान

मुंबई: जिओ ग्राहकांना नेहमीच रिचार्जचे विविध पर्याय उपलब्ध करून देत असते. तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिसतील. कंपनी स्वस्त, महाग असे अनेक रिचार्ज प्लान्स देत असते.


नुकतेच कंपनीने आपले सर्व प्लान्स रिवाईज केले. कंपनीने आपल्या व्हॅल्यू प्लान्सलाही रिव्हाईज केले. हे प्लान्स कमी किंमतीत चांगली व्हॅल्यू ऑफर करतात.


असाच एक प्लान १८९९ रूपयांचा आहे. हा प्लान कंपनीच्या पोर्टफोलिओचा सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिघांचे फायदे मिळतात. दरम्यान, यात केवळ २४ जीबी डेटा मिळतो.


याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३६०० एसएमएस ऑफर करते. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.


युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमियम आणि जिओ टीव्ही प्रिमियम याचा अॅक्सेस मिळणार नाही.


या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटासोबत येत नाही. म्हणजेच तुम्हाला डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा बूस्टर रिचार्ज करावा लागेल.


जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा