लग्नात नवरा-नवरीने बुलेटवर घेतली हटके एंट्री, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: आजकालच्या लग्नांमध्ये नवरा-नवरीची होणारी एंट्री ही पाहण्यासारखी असते. अनेकजण यासाठी हटके आयडिया शोधून काढत असतात. अशीच एक हटके एंट्री सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


काही लग्नांमध्ये फिल्मी स्टाईल नवरा-नवरी एंट्री करतात तर काहीजण फुलांच्या वर्षावात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत नवरा-नवरीने वेगळ्याच अंदाजात एंट्री घेतली आहे. बुलेटवरून नवरा-नवरीने एंट्री घेतली आहे.


 


इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये लग्नसोहळ्यात नवरा-नवरीची एंट्री दाखवली आहे. यात हैराणजनक म्हणजे नवरा-नवरी एकत्र वेगवेगळ्या बुलेटवरून एंट्री घेताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा अशी एंट्री पाहिली आहे ज्यात नवरी बुलेट चालवत आहे. नवरीचा आत्मविश्वास पाहून मला चांगले वाटले. वाह मेकअप..


व्हिडिओमध्ये नवरा-नवरी गेटमधून बुलेट चालवत एंट्री करताना दिसत आहे. तसेच बाजूला उभे असलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये मै तो हारी रे हारी रे...हे गाणे वाजत आहे.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण