Post Office Scheme: दर महिन्याला होईल २० हजारापेक्षा अधिक कमाई, पोस्ट ऑफिसची ही योजना आहे जबरदस्त

मुंबई:नोकरी करणाऱ्या लोकांसाठी रिटायरमेंटनंतर दर महिन्याला इनकम मिळवणे सोपे नसते. जर नोकरी करत असताना तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर हे काम सोपे होते. तसेच रिटायरमेंटनंतरही तुम्हाला दरमहा पैसे मिळत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू महिन्याला कमाई करू शकता. ही एक सरकारी योजना आहे. रिटायरमेंट प्लानिंगसाठी ही प्रसिद्ध योजना आहे.


पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना वरिष्ठ नागरिक बचत योजना आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला २० हजार रूपये देऊ शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत ८.२ टक्के व्याजदरही मिळते. यात महिन्याला गुंतवणूक करण्यापेक्षा एकचा पैसे टाकता येतात.



कोण करू शकते गुंतवणूक


यात केवळ ६० वर्षांच्या वरील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. या योजनेवर सध्या ८.२ टक्के व्याज मिळत आहे. कोणतीही भारतीय व्यक्ती जिचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे ते या योजनेत एकरक्कम भरू शकतात. या योजनेत अधिकाधिक ३० लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. आधी ही रक्कम १५ लाख रूपये होती.



महिना २० हजार कसे मिळतील


जर तुम्ही सीनियग सीटिझन सेव्हिंग स्कीममध्ये ३० लाख रूपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दरवर्षी २ लाख ४६ हजार रूपयांचे व्याज मिळेल. जर महिन्याची रक्कम काढायची झाली तर ही रक्कम २०,५०० रूपये होते.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन