Horoscope: १५ नोव्हेंबरनंतर या राशींचे बदलणार नशीब, होणार मालामाल

मुंबई: न्यायाचे देवता शनी देव महाराज लवकरच मार्गी होत आहेत. शनी सगळ्यात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनी यावेळेस आपली राशी कुंभमध्ये विराजमान आहे. शनी कुंभ राशीत वक्री चाल चालत आहेत.


शनी वक्री अवस्थेत ३० जून २०२४ पासून आहे. वक्री अवस्था याचा अर्थ उलटी चाल. शनीची वक्री आणि शनीची मार्गी चाल खूप महत्त्वाची मानली जाते. शनी ही वक्री चाल १३५ दिवसांसाठी आहे. शनी १५ नोव्हेंबरला मार्गी होत आहेत. शनीचे मार्गी होणेही महत्त्वाचे असते.



कर्क रास


कर्क राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतर शुभ काळाची सुरूवात होत आहे. या दरम्यान कर्क राशीच्या आर्थिक समस्या संपतील. पैशांची चणचण दूर होईल. तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ सुरू असणाऱ्या समस्या संपतील.



वृश्चिक रास


शनी मार्गी झाल्यानंतर वृश्चिक राशींचा काळ बदलणार आहे. त्यांच्या आर्थिक, मानसिक समस्या संपतील. तसेच ते आपल्या आयुष्यात ग्रोथ करण्यात अग्रेसर राहतील. शनी देवाच्या कृपेने सगळी कामे होतील. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर तुमची इच्छा पूर्ण होईल.



मकर रास


मकर राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. मात्र १५ नोव्हेंबरनंतर शनी देवाची कृपा मकर राशीवर असणार आहे. शनी अवस्थेदरम्यान तुम्हाला अनेक त्रास सहन करावे लागले होते. मात्र हे सगळे त्रास संपणार आहेत.



कुंभ रास


कुंभ राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतर समस्या संपून जातील. आई-वडिलांचा सपोर्ट मिळेल. जी मुले शिक्षण घेत आहेत त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल. इनकममध्ये वाढ होईल.



मीन रास


मीन राशीच्या लोकांसाठी १५ नोव्हेंबरनंतरचा काळ शुभ आहे. तुम्हाला कामात लोकांचा सपोर्ट मिळेल. स्थान परिवर्तन होऊ शकते. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या नोकरीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होतात तिथे तुमचा भाग्योदय होईल. बिझनेसमध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर