Health: बदाम-अक्रोडलाही टाकेल मागे हे ड्रायफ्रुट्स, शरीराला मिळेल ताकद

  78

मुंबई: टायगर नट्सला अर्थ आलमंड अथवा अर्थ नट असेही म्हटले जाते. यात ड्रायफ्रुट्स इतकीच पोषकतत्वे आढळतात. यात फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात आर्यन, फॉस्फरससोबतच अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आढळतात.


आज आम्ही तुम्हाला टायगर नट्सपासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत आहोत. टायगर नट्समध्ये डाएट्री फायबर असतात. यामुळे हे पचनासाठी अतिशय फायदेशीर असतात. दररोज १० ग्रॅम टायगर नट्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.


यात फायबर असल्याने हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. त्यामुळे शरीरातील कॅलरी इनटेक कमी होतो. तसेच वजनही वाढत नाही.


टायगर नट्सचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहे. यातील फायबर पोटातील शुगरचे अवशोषण धीम्या गतीने करतात. यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.


टायगर नट्समध्ये आढळणाऱ्या प्रोटीनमध्ये १८ अमिनो अॅसिड असतात. यातील काही अमिनो अॅसिड जसे लायसिन आणि ग्लायसिन उपलब्ध असतात. यामुळे हाडे, मसल्स आणि कनेक्टिव्ह टिश्यूंना फायदा होतो.


टायगर नट्सचे सेवन केल्याने लिबिडो आणि सेक्सुअल हेल्थमध्ये सुधारणा होते. टायगर नट्सच्या दुधात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस असते सोबतच व्हिटामिन सी आणि ईही असते.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत