मुंबई: आपला दिवस कसा जाईल हे आपली सकाळ कशी आहे यावरून ठरते. जर सकाळची सुरूवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. तुम्ही स्वत:च पाहिले असेल तर ज्या दिवशी तुमचा मूड ऑफ असेल तर दिवसही खराब जातो. जर दिवसाची सुरूवात आनंदी होत असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.
रात्री ७-८ तासांच्या झोपेनंतर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे सकाळी उठून स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. सोबतच संपूर्ण दिवसभर एनर्जी होती.
शारिरीक आणि मानसिकरित्या दोन्ही रूपाने फिट राहण्यासाठी एक्सरसाईज गरजेची आहे. जर आपण सकाळी एक्सरसाईज, वॉक अथवा योगा करत असू तर संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते.
सकाळी उठून ध्यान-धारणा करा. सकाळच्या वेळेस वातावरण शांत असते. यामुळे आपण सहज ध्यान-धारणा करू शकतो. मेडिटेशन केल्याने मन शांत होते.
सकाळी उठून त्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना जे तुमच्याकडेआहे. असे केल्याने आपल्याला चांगले वाटेल.
तज्ञांच्या मते सकाळची सुरूवात हेल्दी ब्रेकफास्टने करा. अनेक जण सकाळी उठून घाई-घाईत ब्रेकफास्ट करत नाहीत. नाश्ता न केल्याने मेटाबॉलिज्म खराब होते.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…