या दोन घरांमध्ये तुळस लावणे असते अशुभ, होईल नुकसान

मुंबई: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ असते. ज्या घरात तुळशीचे रोप लावलेले असते आणि नियमितपणे त्याची पुजा होते तेथे नेहमी आनंद राहतो.


घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-शांती राहते. सोबतच आर्थिक समस्यांही येत नाहीत. दरम्यान, शास्त्रात अशा घरांबद्दल सांगितले आहे की जिथे कधीही तुळशीचे रोप लावले नाही पाहिजे.


अशा घरांमध्ये तुळशीचे रोप लावले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची भीती असते.


मान्यतेनुसार जर एखाद्या घरात मांसाहारी भोजन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. मान्यतेनुसार तुळस ही भोलेनाथ यांना प्रिय आहे. अशातच तुळशीच्या पुजेसाठी घरात सात्विकता असणे गरजेचे आहे.


जर एखाद्या घरात दारूचे सेवन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. असे घर नेहमी अशुद्ध असते. यामुळे येथे तुळशीचे रोप लावू नये. तुम्हाला लाभ होण्याऐवजी नुकसानच होईल.

Comments
Add Comment

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात