या दोन घरांमध्ये तुळस लावणे असते अशुभ, होईल नुकसान

  69

मुंबई: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ असते. ज्या घरात तुळशीचे रोप लावलेले असते आणि नियमितपणे त्याची पुजा होते तेथे नेहमी आनंद राहतो.


घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-शांती राहते. सोबतच आर्थिक समस्यांही येत नाहीत. दरम्यान, शास्त्रात अशा घरांबद्दल सांगितले आहे की जिथे कधीही तुळशीचे रोप लावले नाही पाहिजे.


अशा घरांमध्ये तुळशीचे रोप लावले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची भीती असते.


मान्यतेनुसार जर एखाद्या घरात मांसाहारी भोजन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. मान्यतेनुसार तुळस ही भोलेनाथ यांना प्रिय आहे. अशातच तुळशीच्या पुजेसाठी घरात सात्विकता असणे गरजेचे आहे.


जर एखाद्या घरात दारूचे सेवन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. असे घर नेहमी अशुद्ध असते. यामुळे येथे तुळशीचे रोप लावू नये. तुम्हाला लाभ होण्याऐवजी नुकसानच होईल.

Comments
Add Comment

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र