या दोन घरांमध्ये तुळस लावणे असते अशुभ, होईल नुकसान

मुंबई: हिंदू धर्मातील मान्यतेनुसार घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ असते. ज्या घरात तुळशीचे रोप लावलेले असते आणि नियमितपणे त्याची पुजा होते तेथे नेहमी आनंद राहतो.


घरात तुळशीचे रोप असल्यास सुख-शांती राहते. सोबतच आर्थिक समस्यांही येत नाहीत. दरम्यान, शास्त्रात अशा घरांबद्दल सांगितले आहे की जिथे कधीही तुळशीचे रोप लावले नाही पाहिजे.


अशा घरांमध्ये तुळशीचे रोप लावले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याची भीती असते.


मान्यतेनुसार जर एखाद्या घरात मांसाहारी भोजन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. मान्यतेनुसार तुळस ही भोलेनाथ यांना प्रिय आहे. अशातच तुळशीच्या पुजेसाठी घरात सात्विकता असणे गरजेचे आहे.


जर एखाद्या घरात दारूचे सेवन केले जात असेल तर तेथे कधीही तुळशीचे रोप लावू नये. असे घर नेहमी अशुद्ध असते. यामुळे येथे तुळशीचे रोप लावू नये. तुम्हाला लाभ होण्याऐवजी नुकसानच होईल.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत