सकाळी रिकाम्या पोटी चावा ५-६ कडीपत्त्याची पाने, शरीराची वितळेल चरबी

Share

मुंबई: कडिपत्त्याचा वापर खाण्याच्या पदार्थांना तडका देण्यासाठी वापरला जातो. कडिपत्त्याचा फ्लेवर स्ट्राँग असतो. कडी पत्त्याच्या सेवनाने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

ही पाने आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. दररोज रिकाम्या पोटी ५ ते ६ चावून पाणी प्यायल्याने शरीरात अनेक चमत्कारी फायदे मिळतात. जाणून घेऊया याच्या फायद्यांबद्दल…

केसांचे आरोग्य

यात अँटी ऑक्सिडंट आणि प्रोटीन असतात जे फ्री रॅडिकल्सपासून लढण्यास मदत करतात. तसेच केसांना स्ट्राँग आणि हेल्दी बनवतात. यामुळे तुमचे केस वेळेआधी पांढरे होत नाही.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनाने इम्युन सिस्टीम मजबूत होते यामुळे तुम्ही आजारी पडत नाहीत.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

कडीपत्त्यामध्ये व्हिटामिन ए चे प्रमाण अधिक असते जे डोळ्यांना कमजोर बनण्यापासून वाचवतात.

सकाळचा थकवा कमी होतो

सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर होते.

वेट लॉसhe

कडिपत्त्याचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते. सोबतच हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो.

त्वचेचे इन्फेक्शन दूर होते

कडिपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण यामुळे त्वचेचे इन्फेक्शन दूर होते.

Tags: health

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

40 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago