जगातील कोणत्या देशात आहे सर्वाधिक कॅन्सरची संख्या, भारत या स्थानावर

  140

मुंबई: कॅन्सर भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी लाखो करोडो लोकांचा बळी घेतो. वर्ल्ड कॅन्सर रिचर्च फंड आंतरराष्ट्रीयच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण चीनमध्ये आहे. येथे ४८ लाख लोकांना कॅन्सर आहे. तर दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचा नंबर लागतो. येथे २३ लाख लोक कॅन्सरचे शिकार आहे. तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे. भारतात १४ लाखाहून अधिक लोकांना कॅन्सर आहे.



भारतातील कॅन्सरची प्रकरणे


भारतात कॅन्सरच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दरवर्षी साधारण १० लाखाहून अधिक प्रकरणे समोर येतात. ही संख्या सातत्याने वाढत आहे. पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. यात खासकरून मिझोरम, अरूणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तंबाखूचा अधिक वापर आणि अनिवंशिक कारणामुळे कॅन्सरच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.



कॅन्सरमुळे मृत्यू


WHOच्या रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात भारतात साधारण १४ लाख कॅन्सरची प्रकरणे समोर आली होती. तर कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या ९.१ लाख होती. यातील मोठी संख्या ब्रेस्ट कॅन्सर होती. तर पुरुषांमध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर, लिप कॅन्सर आणि लंग कॅन्सर यांची प्रकरणे अधिक होती.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी