जगातील कोणत्या देशात आहे सर्वाधिक कॅन्सरची संख्या, भारत या स्थानावर

मुंबई: कॅन्सर भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी लाखो करोडो लोकांचा बळी घेतो. वर्ल्ड कॅन्सर रिचर्च फंड आंतरराष्ट्रीयच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण चीनमध्ये आहे. येथे ४८ लाख लोकांना कॅन्सर आहे. तर दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचा नंबर लागतो. येथे २३ लाख लोक कॅन्सरचे शिकार आहे. तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे. भारतात १४ लाखाहून अधिक लोकांना कॅन्सर आहे.



भारतातील कॅन्सरची प्रकरणे


भारतात कॅन्सरच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दरवर्षी साधारण १० लाखाहून अधिक प्रकरणे समोर येतात. ही संख्या सातत्याने वाढत आहे. पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. यात खासकरून मिझोरम, अरूणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तंबाखूचा अधिक वापर आणि अनिवंशिक कारणामुळे कॅन्सरच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.



कॅन्सरमुळे मृत्यू


WHOच्या रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात भारतात साधारण १४ लाख कॅन्सरची प्रकरणे समोर आली होती. तर कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या ९.१ लाख होती. यातील मोठी संख्या ब्रेस्ट कॅन्सर होती. तर पुरुषांमध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर, लिप कॅन्सर आणि लंग कॅन्सर यांची प्रकरणे अधिक होती.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण