Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओने नुकतेच आपले रिचार्ज प्लान महाग केले होते. यानंतर लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे.



काय आहे किंमत


आज जिओचा असा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत केवळ १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.



अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळेल. हा हाय स्पीड इंटरनेट डेटा असेल.


१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. १४ दिवसापर्यंत ही सुविधा तुम्हाला मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.


जिओने रिचार्जच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितले आहे की जिओ सिनेमा प्रीमियमचा यात समावेश नाही.


जिओचे अनेक रिचार्ज प्लान्स त्यांच्याकडे आहेत. यात २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला ३४९ रूपयांचा रिचार्ज आहे.

Comments
Add Comment

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई :