Independence Day 2024: गुगलकडून भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन

मुंबई: इंग्रजांच्या गुलामगिरीच्या तावडीतून देशाला आजच्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले होते. आज या स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात ओसंडून वाहत आहे. अशातच गुगलनेही डूडलच्या माध्यमातून ७८व्या स्वातंत्र्यदिनाचे सेलीब्रेशन केले आहे.


गुगल दर वर्षी डूडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिवस खास बनवत असतो. जाणून घेऊया या वेळेस गुगलची डूडल थीम काय आहे आणि हे कोणी बनवले?



कोणी बनवले २०२४चे डूडल?


१५ ऑगस्ट २०२४चे गुगल डूडल रविंद्र जावेरी यांनी बनवले आहे. रविंद्र फ्रीलान्स आर्ट डायरेक्टर, इलस्ट्रेटर आणि अॅनिमेटर आहे. ते एडिटोरियल इलस्ट्रेशन बनवण्याशिवाय सेल अॅनिमेशन, स्टाईल फ्रेम्स आणि मोठमोठ्या कंपन्या, स्टुडुओ आणि विविध इंडस्ट्रीजसाठी प्रॉडक्ट इलस्ट्रेशनही बनवतात. यावेळेस ते अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात.



काय आहे थीम


२०२४च्या स्वातंत्र्य दिनी गुगल डूडलची थीम आर्किटेक्चर ठेवण्यात आली आहे. याच्या मदतीने देशातील विविध संस्कृतींना एकाच धाग्यात गुंफले आहे. यात विविध स्ट्रक्चर दाखवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील