मुंबई: आचार्य चाणक्य यांच्यामते जीवनात जर विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आचार्य चाणक्य यांच्या मते जर विद्यार्थी जीवनात या गोष्टी पाळत असेल तर तो नेहमी कामात यशस्वी होईल.
विद्यार्थ्यांनी कधीही आळस करू नये. जीवात आळस केला नाही पाहिजे. आळस सर्व काही खराब करते.
आचार्य चाणक्य म्हणतात की जे विद्यार्थी जीवनात आळस करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा कधीही अपमान करू नये. असे करणे चुकीचे आहे.
गुरू आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी योग्य मार्ग दाखवतात. अशातच त्यांचा अपमान करणारे कधीही आनंदी राहत नाहीत.
विद्यार्थ्यांनी जीवनात कधीही लालची बनू नये. लोभ माणसाला यशापासून दूर नेतो.
ज्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो ती व्यक्ती नेहमी इमानदारीने तसेच जीवनात खूप प्रगती करते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…